खड्ड्यांमुळे बळी जाण्याचे सत्र सुरूच आहे. विरार रस्त्यावरील भाटपाडा येथील आरटीओ कार्यालयासमोर पडलेल्या खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा टँकरखाली आल्याने मृत्यू झाला ...
सरकारने भिवंडीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी त्रयस्थ यंत्रणा, संस्था अथवा अनुभवी पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे, अशी प्रतिक्रिया ॲड. चौधरी यांनी दिली आहे. ...
सर्वाधिक ८० टक्के महिलांची या परीक्षेला उपस्थिती हाेती, असा दावा ठाणे जिल्हा परिषदेच्या याेजना शिक्षणाधिकारी भावना राजनोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. ...
Metro-4 Project : मुंबई महानगरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो चार प्रकल्पावरील मेट्रोची चाचणी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ...
Devendra Fadnavis Criticizes MVA: ०१९ नंतर आलेल्या सरकारने काम जवळपास थांबवल्याने प्रकल्पाला अडीच वर्षांचा विलंब झाला. “हा विलंब झाला नसता तर आज आपण संपूर्ण ५८ किमी मार्गिकेचे उद्घाटन करत असतो. मात्र आता पूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून दोन वर्षे ...
औद्योगिक वापरासाठी तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्यात आली,असे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी लोकमतला सांगितले.. ...